भारताचा इतिहास ( कायदे / भू – सुधारणा / गव्हर्नर जनरल / ब्रिटिश धोरण ) यावर सराव प्रश्न February 17, 2025 by patilsac93@gmail.com भारताचा इतिहास ( कायदे / भू - सुधारणा / गव्हर्नर जनरल / ब्रिटिश धोरण ) यावर सराव प्रश्न 1 / 101) इ. स. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण - अ) क्रांतिकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला.ब) काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती क) जहाल व मवाळ यांच्यातील युती ड) पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती A) अ आणि ब B) ब आणि क C) ब, क आणि ड D) वरील सर्व पर्याय बरोबर 2 / 102) कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? A) 1773 च्या रेग्युलेटिंग ॲक्ट B) 1784 च्या पिट्स इंडिया ॲक्ट C) 1793 चा सनदी कायदा D) 1813 चा सनदी कायदा 3 / 103) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? A) कायमधारा B) जमीनदारी C) रयतवारी D) मिरासदारी 4 / 104) वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे _______ म्हणाले. A) लॉर्ड डलहौसी B) लॉर्ड रिपन C) विलीयम जोन्स D) लॉर्ड मोर्ले 5 / 105) 1919 च्या 'माँटेंग्यू - चेम्सफोर्ड कायद्यावर' हे 'स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली? A) लाला लजपत राय B) लोकमान्य टिळक C) महात्मा गांधी D) पंडित नेहरू 6 / 106) भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरल चे नाव सांगा. A) लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा B) लॉर्ड रिपन C) लॉर्ड चेम्सफोर्ड D) लॉर्ड लिटन 7 / 107) कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाईसरॉय' म्हणून ओळखला जाऊ लागला? A) 1858 B) 1957 C) 1861 D) 1919 8 / 108) इ. स. 1920 मध्ये भारताच्या प्रथम हाय कमिशनर म्हणून _________याची नेमणूक करण्यात आली. A) एडविन माँटेग्यू B) सर विल्यम मेयर C) सिडने रौलेट D) लॉर्ड चेम्सफोर्ड 9 / 109) 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाच्या अंत करण्यात आला? A) विस्तारवादी B) साम्राज्यवादी C) वसाहतवादी D) दहशतवादी 10 / 1010) 'न्यू इंडिया ' हे वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशांमध्ये सुरू केले? A) इंग्लंड B) जर्मनी C) जपान D) UAS Your score isThe average score is 52% 0% Restart quiz